१५ ऑगस्टपासून महाराष्ट्रात जुने रेशनकार्ड बंद होणार, त्याएवजी स्मार्ट कार्ड होणार लागू..!
महाराष्ट्रात रेशनिंग प्रणालीमध्ये मोठा बदल करण्यात येत असून, आगामी १५ ऑगस्टपासून राज्यातील कागदी रेशनकार्ड टप्प्याटप्प्याने बंद करून त्याएवजी 'स्मार्ट रेशनकार्ड'...
