संमिश्र

निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी काँग्रेस चे संदिप फडतरे तर उपसभापती पदी अजितदादा राष्ट्रवादी चे बाळासाहेब शिंदे…!!!

निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडी आज मंगळवार दिनांक २५/०२/२०२५ रोजी करण्यात आली. सासवड येथील उपबाजार कार्यालयामध्ये...

सोमेश्वर कारखान्याच्या भंगाराला लागली आग ? आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट…!!!

सोमेश्वरनगर प्रतिनिधी सोमेश्वरनगर ता बारामती येथील सोमेश्वर सह साखर कारखान्याच्या भंगाराला बुधवारी १९ तारखेला दुपारच्या सुमारास आग लागली. यामध्ये कारखान्याच्या...

तुषार सकुंडे यांची वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बहुमताने निवड…!!!

वाघळवाडी सोमेश्वरनगर वाघळवाडी ता बारामती येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली.गणेश जाधव यांनी राजीनामा दिल्याने तुषार सकुंडे...

शिवजयंती महोत्सव समिती, पुणे आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा…!!!🚩🚩🚩

*"शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा*"🚩🚩🚁  *पुष्पवृष्टी सोहळा* 🚁🚩🚩 *बुधवार, दि.१९ फेब्रुवारी २०२५*🚩*सकाळी ११ वाजता*🚩🚩 *श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक*  *एसएसपीएमएस शाळा, पुणे*🚩🚩...

बाहेरील कारखान्यांना ऊस घालणाऱ्या सभासदांच्या सर्व सवलती संचालक मंडळ बंद करणार – अध्यक्ष श्री सोमेश्वर सह साखर कारखाना, सोमेश्वरनगर.

सोमेश्वरनगर श्री. सोमेश्वर सह. साखर कारखान्याने आज अखेर ९३ दिवसांमध्ये ८६१३८९ मे.टन ऊसाचे गाळप केले असून यामधून सरासरी ११.५१ टक्के...

मिलिंद कांबळे यांची सोमेश्वर कारखान्याच्या रिक्त संचालक पदी वर्णी…!!!

सोमेश्वर नगर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सप्टेंबर मध्ये रिक्त झालेल्या संचालक पदी आठफाटा येथील प्रगतशील शेतकरी, अजातशत्रू व्यक्तिमत्व श्री मिलिंद...

HSRP { HIGH SECURITY RESITRATION PLATE } नंबर प्लेट वाहनांना नसेल तर लागणार ५ ते १० हजार दंड…???

१ एप्रिल २०२५ पासून महाराष्टात दोनचाकी,तीनचाकी व चारचाकी तसेच इतर वाहनांना High Security Resistraion Number PLATE नसेल तर कमीत कमी...

निंबुत छपरी येथील बाळासो शिवराम जाधव यांचे वृद्धापकाळने निधन…!!!

Nimbut निंबुत छपरी येथील स्व बाळासो शिवराम जाधव यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले,त्यांचा अंत्यविधी आज वैंकुठ स्मशानभूमी निंबुत येथे...

छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालमित्र शूरवीर सरदार सूर्याजी काकडे यांचा ९ फेब्रुवारी स्मृतिदिन, त्यांचा स्वराज्याची तिसरी पायरी म्हणून महाराजांनी उल्लेख केलेला इतिहासात आढळतो…!!!

You may have missed